Land Subsidy: सरकारकडून शेतकऱ्यांना जमीनखरेदीसाठी 100% अनुदान, फक्त या शेतकर्‍यांना मिळणार लाभ

Land Subsidy: सरकारकडून शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी मिळते 100% अनुदान, फक्त या शेतकर्‍यांना लाभ

Land Subsidy : सरकार नेहमीच देशातील राज्यातील नागरिकांसाठी विविध जनतेच्या हिताच्या कल्याणकारी योजना राबवत असते. आणि त्या योजना यशस्वी पणे अंमलात देखील आणल्या जातात. या सरकारी योजना देशातील तसेच राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील असते.

शेत जमीन खरेदीसाठी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ येथे क्लिक करून पहा

दरम्यान,राज्य सरकार मार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबातील लोकांना अर्थसाहाय्य आणि भूमिहीन शेतमजूरांना उत्पन्न मिळवून देण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. Land Subsidy

जमिनीसाठी 100 टक्के अनुदान
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतून 100 टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून देण्यावर सरकार भर देत आहे. या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2018 पासून 100% जमीन अनुदान देऊन शेतजमीन उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये लाभार्थ्याला 4 एकर शेतजमीन किंवा 2 एकर बागेची जमीन दिली जाते.

शेत जमीन खरेदीसाठी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ येथे क्लिक करून पहा

राज्य शासनाने या योजनांच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील 202 शेतकऱ्यांना आतापर्यंत 570 एकर शेतजमिनीचे वाटप करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाही जमीन वाटपासाठी खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. Land Subsidy

जमिनीचे कुठलेही रेकॉर्ड असो येथे पहा 

Leave a Comment